महत्वाच्या बातम्या
-
बाळासाहेब! जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही - निलेश राणे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांच्या स्मारकावरून मनसेचा सवाल | तर शिवसेनकडूनही प्रतिउत्तर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
स्मृतीदिन सत्ता गेल्याचं दुःख | म्हणाले बाळासाहेबांची विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
उ. महाराष्ट्रात भाजप आधीपासून मजबूत | पवार ५० वर्षांपासून राज्याचे दौरे करत आहेत
अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी सातत्यानं चालू आहे. अशातच आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
त्यामुळे शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द | काय आहे कारण?
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपाला धक्के देण्यास सुरुवात केली होती. काही दिवसातच त्यांनी भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणलं आणि भारतीय जनता पक्षाला खान्देशात राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता शरद पवार देखील खान्देशात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी सज्ज झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा भाजपाचा नेहमीच प्रयत्न राहिला - सचिन सावंत
कोरोना आपत्तीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मंदिरं तसेच इतर धर्मियांची प्रार्थना स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा धोका टळला नसला तरी सामान्य लोकांच्या मनातील भीती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. दरम्यान, अनलॉक ५ ची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर राज्य जवळपास पूर्णपणे अनलॉक झालं आहे. त्याला अपवाद केवळ मुंबई लोकल राहिली असून ती सर्वांसाठी खुली झालेली नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
बिहार हे मोठं राज्य असल्यामुळं भाजपने तसा निर्णय घेतला | दरेकरांचं वक्तव्य
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाअंती एनडीएला सर्वाधिक जागा मिळाल्या होता. राज्यात आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरून भारतीय जनता पक्ष द्वितीय स्थानी तर नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्ष कोणता निर्णय यावर सर्वांचं लक्ष होतं. मात्र एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. मात्र त्यानंतर भाजपवर उलटी टीका होऊ लागली असून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत आडमुठी भूमिका घेतल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे. परिणामी भाजपच्या नेत्यांकडून यावर स्पष्टीकरण येण्यास सुरुवात झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता, कृष्णकुंज | शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून विविध संघटना आणि सामान्य लोकं आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडून मदतीची अपेक्षा करत आहेत. विशेष म्हणजे त्यातील अनेक प्रश्न तडीस देखील लागत असल्याने अशी भेट घेणाऱ्यांची संख्या अजून वाढताना दिसत आहे. शिवसेनेकडे राज्याचं मुख्यमंत्री पद असताना देखील मनसेकडे समस्या घेऊन जाणाऱ्यांची संख्या अजून वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवाजी पार्कचं नामांतर | आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क नावाची पाटी लागणार
मुंबई दादरमधील प्रसिद्ध शिवाजी मैदानाचं नाव अखेर अधिकृतपणे बदलण्यात आलं आहे. यापुढे शिवाजी पार्क मैदान ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ या नावाने ओळखले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. या मैदानाच्या नामांतराचा प्रस्ताव मार्च महिन्यात पालिका सभागृहात मांडण्यात आला होता.
3 वर्षांपूर्वी -
ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे? | राऊतांचा सवाल
राहुल गांधी (Rahul Gandhi) घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे आहेत; ज्याने आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्याला शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. परंतु, त्याच्याकडे त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा प्रावीण्य मिळवण्यासाठी उत्कटता नाही, असे मत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी राहुल गांधींबद्दल त्यांच्या आत्मचरित्रात व्यक्त केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई लोकल प्रवास | शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
अनलॉक ५ आणि मुंबई लोकलसंदर्भात मोठी महत्वाचं वृत्त समोर आलं आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा द्यावी यासाठी विशेष विनंती पश्चिम आणि मध्य रेल्वेकडे केली होती. सदर मागणी रेल्वे विभागाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार असून रोजची प्रवासाची दगदग कमी होण्यास मदत होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिकच्या ५ गुंतवणूकदारांना समन्स जाताच भाजपला जाग आल्याची चर्चा? - सविस्तर
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता भाजप नेत्यांचे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसोबत असलेले कनेक्शन्स समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अर्णब गीस्वामी यांनी २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्हीची स्थापना केली होती. त्यामध्ये राजीव चंद्रशेखर यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत स्वतःकडे मोठा हिस्सा घेतला होता. मात्र ३ एप्रिल २०१८ रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपकडून राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली होती. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट केलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
भाजपा खा. राजीव चंद्रशेखर रिपब्लिक'मध्ये भागीदार होते | म्हणून फडणवीसांनी ते प्रकरण दाबलं - काँग्रेस
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता भाजप नेत्यांचे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसोबत असलेले कनेक्शन्स समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
किरीट सोमय्यांना शॉक देण्याची गरज | त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय - गुलाबराव पाटील
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (BJP Former MP Kirit Somaiya) यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांची बेताल बडबड थांबणार नाही अशी घणाघाती टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक प्रकरणावरुन (Anvay Naik Suicide Case) शिवसेनेवर केलेल्या आरोपांबाबत जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार असं म्हणालो होतो - किरीट सोमैया
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच फटकारलं आहे. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की ‘कोण आहे हा माणूस? काय माहीत आहे त्याला? कोणत्या जमिनीचे व्यवहार? २०१४ सालचा हा कायदेशीर व्यवहार आहे. त्याचे कागद हातात घेऊन हा गिधाडासारखा का फडफडतोय. मराठी माणसानं केलेला व्यवहार ह्यांच्या डोळ्यात इतका खुपतोय का?,’ असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या तपासाची दिशा भरकटवण्याचा भाजपचा प्रयत्न - शिवसेना
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Former MP Kirit Somaiya) यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच फटकारलं आहे. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की ‘कोण आहे हा माणूस? काय माहीत आहे त्याला? कोणत्या जमिनीचे व्यवहार? २०१४ सालचा हा कायदेशीर व्यवहार आहे. त्याचे कागद हातात घेऊन हा गिधाडासारखा का फडफडतोय. मराठी माणसानं केलेला व्यवहार ह्यांच्या डोळ्यात इतका खुपतोय का?,’ असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जावू देवू नका | ते निघाले तर 'मृता' उरेल - शिवसेना
अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले होते. या ट्वीटमध्ये अमृता यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केल्यानेच वादाची ठिणगी पडली आहे. अमृता यांच्या या टीकेला शिवसेनेकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले असून यंदा दिवाळीत फटाके फोडायचे नसले तरी ऐन दिवाळीत शिवसेना-भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची फटकेबाजी मात्र रंगणार असेच यावरून दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहे हाच मोठा विनोद - नीलम गोऱ्हे
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दरम्यान आरोप प्रत्यारोपांची मालिका अजून सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून थेट रश्मी ठाकरे यांना लक्ष केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र त्यात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून या वादात उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना लक्ष केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
रश्मी ठाकरे कधीही चेहरा बदलणे, गाणे म्हणणे, वेगवेगळी विधानं करणे यामध्ये पडल्या नाही - नीलम गोऱ्हे
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दरम्यान आरोप प्रत्यारोपांची मालिका अजून सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून थेट रश्मी ठाकरे यांना लक्ष केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र त्यात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून या वादात उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना लक्ष केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
यांना काहीच जमत नाही | फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच - नारायण राणे
महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील असं सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. “लवकरच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे फटाके वाजतील. यांना काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेलं तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू,” असं नारायण राणे यांनी एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?